ठळक बातम्या

क्रीडामंत्री ‘दत्तात्रय भरणे’ गोविंदाच्या सुरक्षितेसाठी धावले, इंदापूरच्या आठ दहीहंडी संघांना “मॅट” उपलब्ध करून देणार…“सायबर गुन्हेगारी” रोखण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावले उचलावीत – आमदार ‘राहुल कुल’ यांची विधानसभेत मागणीदौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या ‘अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या’ घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवा, आमदार “राहुल कुल” यांची विधानसभेत मागणी…मलठणच्या उपसरपंचदी आमदार ‘राहुल कुल’ गटाच्या “सोनाली जगताप” बिनविरोध…राज्याच्या राजकारणात राहुल कुलांचा यशस्वी डाव, काँग्रेस-राष्ट्रवादीतील असंतोषाचा भाजपला फायदा; कुल यांच्या नेतृत्वात राजकारणातील मोठे चेहरे भाजपात…

औरंगाबादच्या बाजारात आंबा स्वस्त झाला

औरंगाबाद, 6 जून : शहरातील बाजारपेठेमध्ये आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे आंब्याचे दर (Mango prices) आता कमी झाले आहेत. हंगामाच्या शेवटी आंब्याच्या किमती कमी झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा आमरस गोड होणार आहे. उन्हाळा सुरू झाल्यानंतर सर्वांनाच आंब्याची चव चाखायची असते. मात्र, सुरुवातीला आंब्याचा किमती सामान्यांच्या आवाक्यात नव्हत्या. पण, आता बाजारात आवाक (Aurangabad market) वाढल्याने आंबा आता स्वस्त होत आहे.

आतापासून आंब्यांचा हंगाम संपत आला आहे आणि यातच आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे आंब्याचे किमती कमी झाल्या आहेत. यामध्ये केसरी, बदाम, लंगडा, हापूस आंब्याला मोठी मागणी बाजारपेठेत आहे. पिवळ्याधमक आंब्यापेक्षा कृत्रिम पद्धतीने पिकविलेल्या आंब्यांना द्यावी पसंती मिळत आहेत.

वाचा : Onion Rate : राज्यातील राहाता बाजार समितीत कांद्याचे ‘वांदे’ मिटले, दरात झाली एवढी वाढ

लालबाग, केसर, पायरी आंबा बाजारपेठेमध्ये 50 ते 100 रुपये किलोप्रमाणे विकला जात आहे. तर, हापूस आंब्याचे दर 400 वरून 200 रुपयांवर आलेले आहेत. आंब्याचा सीझन संपत असल्याने त्यासोबतच पाऊस अवघ्या काही दिवसांवर आल्याने पाऊस पडल्याचे आंब्यांचे किमती आणखी कमी होतील, असे व्यापाऱ्यांनी सांगितले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source link

Leave a Comment

दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या ‘अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या’ घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवा, आमदार “राहुल कुल” यांची विधानसभेत मागणी…

दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या ‘अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या’ घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवा, आमदार “राहुल कुल” यांची विधानसभेत मागणी…

[adsforwp id="47"]