ठळक बातम्या

क्रीडामंत्री ‘दत्तात्रय भरणे’ गोविंदाच्या सुरक्षितेसाठी धावले, इंदापूरच्या आठ दहीहंडी संघांना “मॅट” उपलब्ध करून देणार…“सायबर गुन्हेगारी” रोखण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावले उचलावीत – आमदार ‘राहुल कुल’ यांची विधानसभेत मागणीदौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या ‘अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या’ घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवा, आमदार “राहुल कुल” यांची विधानसभेत मागणी…मलठणच्या उपसरपंचदी आमदार ‘राहुल कुल’ गटाच्या “सोनाली जगताप” बिनविरोध…राज्याच्या राजकारणात राहुल कुलांचा यशस्वी डाव, काँग्रेस-राष्ट्रवादीतील असंतोषाचा भाजपला फायदा; कुल यांच्या नेतृत्वात राजकारणातील मोठे चेहरे भाजपात…

घटनाबाह्य सरकारचे शेतकऱ्यांकडे लक्ष नाही, “उद्धव ठाकरे” यांचा सरकारवर निशाणा ‘ठाकरे’ थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

पुणेरी टाइम्स टीम – (मुंबई)

संपूर्ण राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. जनावरांसाठी चारा उपलब्ध नाही, पशुखाद्यांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. शेतातील उभी पिके पाण्याविना जळू लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारकडून मदतीच्या अपेक्षा लागून राहिलेल्या आहेत. मात्र सरकारकडून कोणतीही दखल घेतली जात नाही. या प्रश्नी आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली आहे, व सरकारवर निशाणा साधला आहे.

पावसाअभावी पिकं करपून गेली असताना, शेतकऱ्यांना कुणी वाली नाही. घटनाबाह्य सरकारचं शेतकऱ्यांकडे लक्ष नाही. असा सरकारवर निशाणा साधत मा. श्री. उद्धव ठाकरे यांनी कोपरगाव येथील काकडी गावातील बाजरी, सोयाबीन शेतीची आज पाहणी करून शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेतल्या.

Leave a Comment

दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या ‘अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या’ घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवा, आमदार “राहुल कुल” यांची विधानसभेत मागणी…

दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या ‘अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या’ घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवा, आमदार “राहुल कुल” यांची विधानसभेत मागणी…

[adsforwp id="47"]